Wednesday 25 October 2017

आधी तावडे साहेबांची गुणवत्ता तपासा आणि मग शिक्षकांना निकष लावा - कपिल पाटील

शालेय शिक्षण विभागाचा २३ ऑक्टोबर २०१७ रोजीचा शासन निर्णय.

हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय. राज्याची शिक्षण व्यवस्था मोडून काढण्याचा हा प्रयत्न. गुणवत्तेचा निकष लागला तर तावडेंनाही घालवावं लागेल. आधी तावडे साहेबांची गुणवत्ता तपासा आणि मग शिक्षकांना निकष लावा.
- कपिल पाटील

No comments:

Post a Comment